दया पवार (1935-1996)
यांचे पूर्ण नाव दगडू मारुती पवार. दलित साहित्याच्या नव्या प्रवाहातील कवी ते आत्मकथा लेखक. यांनी आपल्या लेखनातून दलितांच्या आशा, आकांक्षा व वेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ‘चावडी’ हा स्फुट लेखांचा संग्रह, ‘कोंडवाडा’ कविता संग्रह. ‘बलुतं’ हे आत्मकथन इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘बलुतं’ या आत्मकथनासाठी महाराष्ट्र शासनाचा व फाय फौंडेशनचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. भारत सरकारनेही
त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला आहे.
यांचे पूर्ण नाव दगडू मारुती पवार. दलित साहित्याच्या नव्या प्रवाहातील कवी ते आत्मकथा लेखक. यांनी आपल्या लेखनातून दलितांच्या आशा, आकांक्षा व वेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ‘चावडी’ हा स्फुट लेखांचा संग्रह, ‘कोंडवाडा’ कविता संग्रह. ‘बलुतं’ हे आत्मकथन इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘बलुतं’ या आत्मकथनासाठी महाराष्ट्र शासनाचा व फाय फौंडेशनचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. भारत सरकारनेही
त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला आहे.
दया पवार यांची ग्रंथसंपदा
जागवली, बलुंतं, पासंग, कोंडवाडा, विटाळ, पाणी कुठंवर आलं गं बाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा