अनुराधा कौतिकराव पाटील (जन्म 1954)
अलीकडच्या काळातील लक्षणीय कवयित्री. ‘दिगांत’, ‘तरीही’, ‘दिवसेंदिवस’ हे काव्यसंग्रह प्रकाशित. ग्रामीण संस्कृतीच्या परंपरेने संस्कारित झालेली तरीही जीवनाबद्दलचा आधुनिक दृष्टिकोन व्यक्त करणारी अशी त्यांची कविता आहे. आपल्याला हवे असलेले जगणे आपल्या वाट्याला न येणे. यामुळे निर्माण होणारं दु:ख हे त्यांच्या कवितेचे सूत्र आहे. वरवर पाहता सुबोध वाटणारे त्यांच्या कवितेचे शब्दरूप अंतिमत: त्यांच्या भाववृत्तीच्या सूक्ष्म तरल स्वरूपाकडे लक्ष वेधणारे असते.
मूल्य : स्त्री समस्या (दाहक वास्तव)
साहित्य प्रकार : सामाजिक कविता (स्त्री समस्याप्रधान)
संदर्भ ग्रंथ : तरीही
अलीकडच्या काळातील लक्षणीय कवयित्री. ‘दिगांत’, ‘तरीही’, ‘दिवसेंदिवस’ हे काव्यसंग्रह प्रकाशित. ग्रामीण संस्कृतीच्या परंपरेने संस्कारित झालेली तरीही जीवनाबद्दलचा आधुनिक दृष्टिकोन व्यक्त करणारी अशी त्यांची कविता आहे. आपल्याला हवे असलेले जगणे आपल्या वाट्याला न येणे. यामुळे निर्माण होणारं दु:ख हे त्यांच्या कवितेचे सूत्र आहे. वरवर पाहता सुबोध वाटणारे त्यांच्या कवितेचे शब्दरूप अंतिमत: त्यांच्या भाववृत्तीच्या सूक्ष्म तरल स्वरूपाकडे लक्ष वेधणारे असते.
मूल्य : स्त्री समस्या (दाहक वास्तव)
साहित्य प्रकार : सामाजिक कविता (स्त्री समस्याप्रधान)
संदर्भ ग्रंथ : तरीही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा