मंगेश केशव पाडगावकर
(जन्म 1929 मृत्यू - 30 डिसेंबर 2015) हे नवकवींच्या दुसèया पिढीतील मान्यवर कवी आणि लघुनिबंधकार. त्यांनी ‘जिप्सी’, ‘उत्सव’, ‘विदूषक’, ‘सलाम’, ‘भटकेपक्षी’ इ. कवितासंग्रह लिहिले आहेत. त्यांच्या कवितांमधून निसर्गसौंदर्य, प्रेमभावनेची सूक्ष्म रूपे, उपरोध, समाजभाष्ये चित्रदर्शी प्रतिमा, संवेदनशीलता उत्कटपणे व्यक्त होतात. त्यांच्या ‘सलाम’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2010च्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तसेच 2013 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला आहे.
ही कविता ‘जिप्सी’ या काव्यसंग्रहातून निवडली असून कवितेचा प्रकार (मुक्तछंद) निसर्गकविता आहे.
(जन्म 1929 मृत्यू - 30 डिसेंबर 2015) हे नवकवींच्या दुसèया पिढीतील मान्यवर कवी आणि लघुनिबंधकार. त्यांनी ‘जिप्सी’, ‘उत्सव’, ‘विदूषक’, ‘सलाम’, ‘भटकेपक्षी’ इ. कवितासंग्रह लिहिले आहेत. त्यांच्या कवितांमधून निसर्गसौंदर्य, प्रेमभावनेची सूक्ष्म रूपे, उपरोध, समाजभाष्ये चित्रदर्शी प्रतिमा, संवेदनशीलता उत्कटपणे व्यक्त होतात. त्यांच्या ‘सलाम’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2010च्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तसेच 2013 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला आहे.
ही कविता ‘जिप्सी’ या काव्यसंग्रहातून निवडली असून कवितेचा प्रकार (मुक्तछंद) निसर्गकविता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा